Monday, 27 May 2024




 तुझ्या सोबतच्या 

प्रत्येक क्षणाला सांगायचंय....

की त्याला, आणखी

थोडं लांबायचंय....

ही माझी एक चारोळी  आज पुन्हा ओठांवर आली आणि

'कभी-कभी मेरे दिल में यह ख्याल आता है'असं लिहून आपल्या कधी न व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल  जगप्रसिद्ध शायर, गीतकार आणि कवी साहिल लुधियानवी यांनी लिहिलेलं गीतही आठवलं.

पण त्यासोबतच आठवलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सिलसिला चित्रपटातील 'ये कहा आ गये हम यूं ही साथ साथ चलते ' हे गीत,जे मला चित्रपटाच्या कथानकासोबतच साहीर लुधियानवी यांच्या 'अमृता' समान आयुष्य च्या 'प्रीतम' अनुभवांशी  सुसंगत वाटत.....

# शैलेशकमल

मनोरंजनाचा भाग म्हणून आपणही त्या गीताचा आस्वाद घ्यावा

सर्वोत्कृष्ट कलाकार असणारे दोन्ही कलाकार मला व्यक्तिशः यात  फारसा अभिनय करताना दिसले नाही हे विशेष  👇


Courtesy and Thanks to YRF


No comments:

Post a Comment