'हुनर की इज्जत तब होती है, जब वह किसी के भलाई के लिए इस्तेमाल किया जाय !’ या चित्रपटातील हा सर्वात मोठा संदेश आहे. आपल्याकडे जी कला आहे, जे ज्ञान आहे ते इतरांच्या भल्यासाठी वापरणे ! बाबासाहेब डॉ. बी.आर.आंबडेकरांनी आपल्या विद्वत्तेचा वापर देशवासियांच्याच नव्हे तर मानवतेच्या भल्यासाठी केला ! चित्रपटाचा नायक ॲड. चंद्रूने आपल्या शिक्षणाचा वापर दबलेल्यांच्या भल्यासाठीच केला... शेवटी जय-भीम म्हणेल आणि एकच सांगेन
'जयभीम’ हे केवळ अभिवादन नसून 'जयभीम’ देशातील विषमतावादी व्यवस्थेविरोधात मानवतावादी सामाजिक न्यायाचा आवाज आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे मानवतावादी राष्ट्र निर्माण करण्याचा एक समृद्ध विचारांचा मार्ग आहे....✍️
''Jai Bhim'..the success password for Humanity and Social Justice in modern world.- 'शैलेश शिरसाठ,जळगाव.
shaileshshirsath.blogspot.com
No comments:
Post a Comment