आज सहजच (?) पुन्हा रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आठवली.चित्त जहाँ भय विहीन. त्यातील ओळी खालील प्रमाणे.
चित्त जहाँ भय विहीन शीर्ष जहाँ उच्च रे! ज्ञान जहाँ मुक्त रे l
सत्य का गंभीर जहा वाणी के उत्स,रे!
जिथे मन भयमुक्त असेल, जिथे आपण अभिमानाने मान उंच करून जगू शकू, जिथे ज्ञान सर्वांसाठी मुक्त असेल, अशा भारताची कल्पना कवी रवींद्रनाथ टागोर करतात.
कवितेचा सारांश.
ही कविता म्हणजे कवीची आपल्या मातृभूमीसाठी केलेली एक उदात्त प्रार्थना आहे. भारत केवळ राजकीयदृष्ट्या स्वतंत्र न होता मानसिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्याही मुक्त व्हावा, अशी टागोरांची इच्छा या कवितेत व्यक्त होते.
चित्त जहाँ भय विहीन
चित्त जहाँ भय विहीन, शीर्ष जहाँ उच्च रे!
ज्ञान जहाँ मुक्त रे।
सत्य का गंभीर जहाँ वाणी के उत्स रे!
भेद औ' प्रभेद-रची कुंचित दीवार बीच
फिर-फिर कर जगत जहाँ नहीं खंड-खंड रे!
अनवरत परिश्रम निज अति प्रचंड बाहु-दंड
सदैव उठा रहा कि पा सके अखंड रे।
मरे रूढ़ि-बंधन के सूखे मरु-प्रांतर में,
खो नहीं गयी जहाँ प्रवाहिनी विवेक की।
प्रेरित करता है तू मन को उस ओर जहाँ—
निर्मल विचार का नित्य शाश्वत विस्तार है,
अविरल प्रवाहित निर्बाध कर्म-धार है!
प्रभु हे! पिता हे! उस विगत-बंधन स्वर्ग में
उद्बुद्ध कर, जागृत कर, मेरे इस देश को।

No comments:
Post a Comment